Firasti Writings
A small effort to showcase the richness of Maharashtra
प्राचीन महाराष्ट्रातील राजे – सातवाहन राजघराणे
महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पुराव्यानिशी लिहायचा झाल्यास तो सातवाहनांन पासून लिहावा लागेल. कारण त्यांनीच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. मौर्यांनी जशी ग्रीक आक्रमणे परतवून लावली त्याच प्रमाणे सातवाहनांनी शक आणि क्षत्रपांची आक्रमणे परतवून लावली. त्यांच्या पासूनच महाराष्ट्रात एकछत्री अंमल सुरू झाला
पुण्यातील रविवार पेठेचा इतिहास
रविवार पेठेचे मुळचे नाव हे ‘मलकापूर’ पेठ. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या नावावरून ही पेठ वसवण्यात आली.
रामचंद्र अमात्यांच्या आज्ञापात्रातील दुर्गविचार – १
राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४) त्यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले.
हत्तीखाना लेणी, अंबाजोगाई
हत्तीखाना लेणी, अंबाजोगाई बद्दल माहिती सांगणारा छोटेखानी ब्लॉग..!
महाराष्ट्रातील भौगोलिक आश्चर्य
निसर्गामध्ये फिरताना डोळे उघडे ठेऊन आपण भटकंती केली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी गवसू शकतात यामध्ये काही आश्चर्यकारक भौगोलिक गोष्टी, नैसर्गिक गोष्टी तसेच काही छोटे छोटे
छोटेखानी भटकंती भाग १ – औरंगाबादची नहर-ए-पाणचक्की
प्राचीन काळातील काही गोष्टी आपल्याला अगदी चक्रावून टाकतात. आपल्या पूर्वजांकडे विज्ञानाचे प्रचंड ज्ञान होते आणि त्याचा उपयोग ते रोजच्या व्यवहारातील गोष्टी पार पाडण्यासाठी करत असत